Skip to main content

Posts

Bappa.org च्या सहाय्याने आपला गणपती बाप्पा जागतीक पातळीवर पोहचवा

Recent posts

पत्रकारों के अधिकार: कवरेज में बाधा डालना अब भारतीय न्याय संहिता (BNS) के तहत अपराध

  पत्रकारों के अधिकार: कवरेज में बाधा डालना अब भारतीय न्याय संहिता (BNS) के तहत अपराध 1 जुलाई 2024 से भारतीय दंड संहिता (IPC) की जगह भारतीय न्याय संहिता, 2023 (BNS) लागू हो चुकी है। पत्रकारिता लोकतंत्र का चौथा स्तंभ है। जनहित में खबर कवरेज करते समय किसी को रोकना, धमकाना, कैमरा तोड़ना या वीडियो डिलीट कराना कानूनी अपराध हो सकता है। नीचे सामान्य परिस्थितियों में लागू हो सकने वाले मुख्य प्रावधान दिए गए हैं (यह सामान्य जानकारी है, हर केस तथ्यों पर निर्भर करता है): 1. कवरेज से रोकना / रास्ता रोकना / बाधा डालना BNS धारा 126 – सदोष अवरोध (Wrongful Restraint) किसी व्यक्ति को उसके अधिकार वाले रास्ते पर आगे बढ़ने से जानबूझकर रोकना। सजा: एक महीने तक साधारण कारावास या 5,000 रुपये तक जुर्माना या दोनों। BNS धारा 127 – सदोष परिरोध (Wrongful Confinement) किसी को निश्चित सीमाओं के अंदर रोकना। नोट: पत्रकार कानूनी रूप से “लोक सेवक” नहीं होते। इसलिए BNS धारा 221 (लोक सेवक को कर्तव्य से रोकना) सीधे तौर पर पत्रकारों पर लागू नहीं होती। 2. कैमरा तोड़ना / उपकरण नुकसान / वीडियो डिलीट कराना BNS धारा 324 – रिष...

जनसामान्यांची सेवा हाच प्रशासनाचा खरा धर्म; योजना तळागाळापर्यंत पोहोचवून लोकाभिमुख प्रशासन घडवा कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल

 *जनसामान्यांची सेवा हाच प्रशासनाचा खरा धर्म;*  *योजना तळागाळापर्यंत पोहोचवून लोकाभिमुख प्रशासन घडवा*    *- कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल* *ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सेवा संकल्प’ अभियानाचा दिमाखदार शुभारंभ; विविध योजनांचे लाभ वाटप, वनपट्टे वाटप आणि कर्मचाऱ्यांना पदोन्नती* ठाणे,दि.17 सप्टेंबर 2026 : प्रशासकीय यंत्रणेने अधिक संवेदनशील, कार्यक्षम आणि लोकाभिमुख बनून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ सहजतेने पोहोचवला पाहिजे. सर्व प्रशासकीय विभागांनी समन्वयाने एकत्र येऊन जनसामान्यांची अविरत सेवा करणे, हाच आपला खरा धर्म असून, प्रत्येकाने जबाबदारीने आणि आग्रही प्रयत्नांतून गरजू लाभार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे, असे प्रतिपादन कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी आज येथे केले.      जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावरील समिती सभागृहात आज कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सेवा संकल्प’ अभियानाचा शुभारंभ अत्यंत उत्साहात संपन्न झाला.      यावेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अप्पर जि...

जिल्हा परिषद, ठाणे येथे ‘सेवा संकल्प अभियानासह मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा’ शुभारंभ शासकीय योजनांचा लाभ ग्रामस्थांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन

जिल्हा परिषद, ठाणे *जिल्हा परिषद, ठाणे येथे ‘सेवा संकल्प अभियानासह मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा’ शुभारंभ* *शासकीय योजनांचा लाभ ग्रामस्थांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन* ठाणे, दि. १७ सप्टेंबर २०२६ (जिल्हा परिषद, ठाणे) : जिल्हा परिषद, ठाणेच्या सभागृहात आज, दि. १७ सप्टेंबर, २०२६ रोजी ‘सेवा संकल्प अभियानाचा’ शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. शासनाच्या विविध योजना व सेवा अधिक प्रभावीपणे ग्रामस्थांपर्यंत पोहोचविणे, नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देणे आणि पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विभागांमध्ये समन्वय वाढविणे, हा अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी ‘सेवा संकल्प अभियानास’ जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “हे अभियान प्रभावी आणि यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रत्येक विभागाने सक्रिय सहभाग नोंदवावा. शासकीय योजना व सेवांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे ही आ...

आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी को ७६वें जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ

 आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी को ७६वें जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ भारत के यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का ७६वां जन्मदिन आज भिवंडी/ठाणे। भारत माता के सुपुत्र, देश के प्रधानमंत्री आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी आज अपना ७६वां जन्मदिन मना रहे हैं। पूरे देश में उनके जन्मदिन पर शुभकामनाओं का सैलाब उमड़ पड़ा है। महाराष्ट्र से भी लाखों देशभक्त उनके स्वस्थ एवं दीर्घायु जीवन की कामना कर रहे हैं। श्री मोदी जी ने प्रधानमंत्री पद संभालने के बाद देश को विकास की नई ऊँचाइयों पर पहुँचाया है। डिजिटल इंडिया, स्वच्छ भारत, आयुष्मान भारत, मेक इन इंडिया और आत्मनिर्भर भारत जैसे अभियानों ने करोड़ों लोगों के जीवन को छुआ है। उनके नेतृत्व में भारत विश्व मंच पर सम्मान के साथ खड़ा हुआ है। मेरा देश मेरा वतन समाचार के संपादक श्री दयाशंकर गुप्ता ने कहा – “प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी केवल एक नेता नहीं, बल्कि देश की आशा और विश्वास के प्रतीक हैं। उनके जन्मदिन पर हम सब मिलकर प्रार्थना करते हैं कि वे सदैव स्वस्थ रहें और भारत को और ऊँचाई तक ले जाएँ।” जय हिंद। जय भारत। जय महाराष्ट्र। वंदे मा...

रक्तदान महादान: धामणकर नाका मित्र मंडल व स्वाभिमान सेवा संस्था का ७वां भव्य रक्तदान शिविर

  रक्तदान महादान: धामणकर नाका मित्र मंडल व स्वाभिमान सेवा संस्था का ७ वां भव्य रक्तदान शिविर भिवंडी, १७ सितंबर २०२६ हर साल की तरह इस वर्ष भी धामणकर नाका मित्र मंडल व स्वाभिमान सेवा संस्था की ओर से ७वें वर्ष का भव्य रक्तदान शिविर आयोजित किया जा रहा है। 📅 दिनांक: २० सितंबर २०२६ ⏰ समय: सुबह ९.०० बजे से शाम ५.०० बजे तक 📍 स्थान: धामणकर नाका मित्र मंडल मंडप, भिवंडी रक्तदान को महादान मानते हुए संस्था हर वर्ष इस नेक कार्य को आगे बढ़ा रही है। इस शिविर के माध्यम से हजारों जरूरतमंद मरीजों को जीवनदान मिलता है। संस्था के अध्यक्ष श्री. संतोष एम. शेट्टी ने सभी सम्मानित रक्तदाताओं के प्रति हार्दिक आभार व्यक्त करते हुए कहा, “हर वर्ष आप जिस निस्वार्थ भाव से रक्तदान करके जरूरतमंदों की जिंदगी बचाते हैं, उसके लिए हम हृदय से आभारी हैं। आपका एक यूनिट रक्त किसी अनजान व्यक्ति के लिए नई जिंदगी बन जाता है। आपके सेवाभाव, मानवता और सामाजिक जिम्मेदारी को हमारा सलाम।” इस वर्ष भी सभी नागरिकों से विनम्र आग्रह है कि वे स्वयं रक्तदान शिविर में सहभागी बनें तथा अपने परिवारजनों, मित्रों और सहयोगियों को भी इस पुण्य का...

महाराष्ट्र शासनः सरकारी अधिकार्यांच्या पती-पत्नी किंवा जवळच्या नातेवाईकांना थेट अधिपत्याखाली नेमणूक न देण्याचे आदेश

 महाराष्ट्र शासनः सरकारी अधिकार्यांच्या पती-पत्नी किंवा जवळच्या नातेवाईकांना थेट अधिपत्याखाली नेमणूक न देण्याचे आदेश मुंबई, १४ सप्टेंबर २०२१ – महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी करत सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. यात म्हटले आहे की शासकीय कार्यालयांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापना करताना संबंधित शासकीय अधिकाऱ्याचे पती/पत्नी अथवा जवळचे नातेवाईक थेट त्या अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली नेमले जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. शासन परिपत्रक क्रमांक एसआरव्ही-२०२१/प्र.क्र.३९/कार्या १२ अन्वये जारी करण्यात आलेल्या या आदेशात स्पष्ट केले आहे की अशी नेमणूक करणे अपरिहार्य असल्यास, अशा प्रकरणी शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल (एपीएआर) लिहिण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने १२ जुलै २०२१ रोजी जारी केलेल्या परिपत्रकातील सूचना विचारात घ्याव्यात. ही सूचना सर्व मंत्रालयीन विभाग, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा कोषागार अधिकारी आणि संबंधित कार्यालय प्रमुखांना पाठवण्यात आली आहे. परिपत्रक महाराष्ट्र श...