Skip to main content

Posts

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR) बाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न

Recent posts

*विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष प्रयत्न* *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* *नीती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या प्रगतीचा रोड मॅप सादर* *पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था उभारण्याचे राज्याचे उद्दिष्ट* *आकांक्षित जिल्हे-तालुक्यांच्या शाश्वत विकासावर विशेष भर* *युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगार संधी देण्याचे नियोजन*

 *विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न*              *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* *नीती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या प्रगतीचा रोड मॅप सादर*  *पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था उभारण्याचे राज्याचे उद्दिष्ट* *आकांक्षित जिल्हे-तालुक्यांच्या शाश्वत विकासावर विशेष भर* *युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगार संधी  देण्याचे नियोजन* नवी दिल्ली, दि. 11 जून 2026: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०४७ पर्यंत विकसित भारत घडविण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक मानवी विकास या पाच प्रमुख बाबींवर महाराष्ट्र शासन विशेष भर देत आहे. राज्याच्या आर्थिक प्रगतीसोबतच समतोल व सर्वसमावेशक विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व क्षेत्रात व्यापक प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात आज पंतप्रधान नरेंद्र ...

*अनुकंपा तत्वावर १४ उमेदवारांना नियुक्ती आदेशांचे वितरण* *मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान*

*अनुकंपा तत्वावर १४ उमेदवारांना नियुक्ती आदेशांचे वितरण* *मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान* ठाणे,दिनांक : १० जून, २०२६  (जिल्हा परिषद, ठाणे) : शासकीय सेवेत कार्यरत असताना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक व सामाजिक आधार मिळावा या उद्देशाने अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याची शासनाची योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्हा परिषद ठाणे येथे अनुकंपा प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता व ज्येष्ठतेनुसार गट (क) व गट (ड) संवर्गात नियुक्ती देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, आज दि. ०९ जून, २०२६ रोजी जिल्हा परिषद मुख्यालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात १४ उमेदवारांना नियुक्ती आदेशांचे वितरण करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते निवड झालेल्या उमेदवारांना गट (क) व गट (ड) पदावरील नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. यावेळी नियुक्ती प्राप्त उमेदवारांचे अभिनंदन करताना त्यांनी सर्वांना प्रामाणिकपणे व जबाबदारीने कार्य करण्याचे आवाहन केले. अनुकंपा नियुक्तीसाठी प्राप्त झालेल्य...

विदिशा में दो दिन चले निःशुल्क कैंसर जांच एवं परामर्श शिविर के रूप में आज सेवा, संवेदना और मानवता का एक ऐसा महायज्ञ संपन्न हुआ, जिसने हजारों परिवारों के जीवन में आशा का नया दीप प्रज्वलित किया है।

मध्य प्रदेश...विदिशा में दो दिन चले निःशुल्क कैंसर जांच एवं परामर्श शिविर के रूप में आज सेवा, संवेदना और मानवता का एक ऐसा महायज्ञ संपन्न हुआ, जिसने हजारों परिवारों के जीवन में आशा का नया दीप प्रज्वलित किया है।  पिछले दो दिनों में विदिशा, रायसेन सहित प्रदेश के विभिन्न जिलों से आए 2558 भाई-बहनों ने पंजीयन कराकर कैंसर जांच कराई। यह स्वास्थ्य शिविर उन परिवारों के लिए उम्मीद का द्वार बना, जो बीमारी, चिंता और असमंजस के बीच जीवन की राह तलाश रहे थे। जब मैंने जांच के लिए आए अनेक मरीजों की आंखों में दर्द देखा, उनकी पीड़ा सुनी और उनके परिवारों की चिंताएं महसूस कीं, तब मन द्रवित हो उठा। लेकिन उसी क्षण यह विश्वास भी दृढ़ हुआ कि यदि समाज साथ खड़ा हो जाए तो कोई भी व्यक्ति अपने संघर्ष में अकेला नहीं रहता। इस शिविर में अनेक मरीजों के उपचार की दिशा तय हुई है। विशेषज्ञ डॉक्टरों की टीम प्रत्येक मरीज का सूक्ष्म परीक्षण कर यह निर्धारित कर रही है कि किसे कीमोथेरेपी, किसे रेडियोथेरेपी, किसे बायोप्सी अथवा सर्जरी की आवश्यकता है। हमारा संकल्प है कि आयुष्मान भारत योजना तथा अन्य माध्यमों के जरिए प्रत्येक जरूरत...

*कृषी विभागाचे सचिव श्री. परिमल सिंह यांची शहापूर तालुक्यातील आदिवासी भागास भेट* *'अ‍ॅग्रीस्टॅक' फार्मर आयडी व शाश्वत शेती पद्धतींची केली पाहणी* *वन हक्क पट्टेधारक शेतकऱ्यांनाही मिळणार 'फार्मर आयडी'; पीएम-किसान योजनेसाठी नोंदणी बंधनकारक*

 *कृषी विभागाचे सचिव श्री. परिमल सिंह यांची शहापूर तालुक्यातील आदिवासी भागास भेट*  *'अ‍ॅग्रीस्टॅक' फार्मर आयडी व शाश्वत शेती पद्धतींची केली पाहणी* *वन हक्क पट्टेधारक शेतकऱ्यांनाही मिळणार 'फार्मर आयडी'; पीएम-किसान योजनेसाठी नोंदणी बंधनकारक* ठाणे,दि.8 जून 2026: केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व कृषी योजनांच्या लाभासाठी 'अ‍ॅग्रीस्टॅक' (AgriStack) अंतर्गत फार्मर आयडी (Farmer ID) नोंदणी करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. पूर्वी केवळ ७/१२ उतारा असलेल्या शेतकऱ्यांचीच ही नोंदणी होत होती, मात्र आता वन हक्क पट्टेधारक शेतकऱ्यांनाही फार्मर आयडी मिळणार आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.          आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (TRTI) मार्फत ज्या वनपट्ट्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे, त्या सर्व शेतकरी बांधवांचा डेटा 'अ‍ॅग्रीस्टॅक' पोर्टलला जोडण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व वनपट्टाधारक व इतर शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या सीएससी (CSC) केंद्रावर जाऊन किंवा कृषी व महसूल विभागामार्फत गावोगावी आयोजित करण्यात येणाऱ्या...

फाईलींच्या पलीकडचं प्रशासन जेव्हा ठाणे जिल्हाधिकारी 'घोंगडीवर' बसून लोकांचे अश्रू पुसतात

*फाईलींच्या पलीकडचं प्रशासन:* *जेव्हा ठाणे जिल्हाधिकारी 'घोंगडीवर' बसून लोकांचे अश्रू पुसतात...!*      शासकीय कार्यालय म्हटलं की, डोळ्यांसमोर येतात त्या फाईलींचे ढीग, टेबल-खुर्च्या, साहेबांची केबिन आणि दारात उभी असलेली सामान्य माणसांची गर्दी. पण विचार करा, जर हेच कार्यालय थेट तुमच्या गावात, तुमच्या अंगणात आलं तर? आणि साक्षात जिल्ह्याचे प्रशासकीय सर्वोच्च प्रमुख म्हणजेच जिल्हाधिकारी साहेब जर तुमच्यासोबत जमिनीवर, एका साध्या 'घोंगडीवर' बसून तुमचे प्रश्न ऐकू लागले तर? होय, हा कोण्या चित्रपटामधला प्रसंग नाही, तर ठाणे जिल्हा महसूल प्रशासनाने शहापूर तालुक्यातील दुर्गम भागात घडवून आणलेली एक मूक क्रांती आहे.      ठाण्याचे धडाडीचे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या संकल्पनेतून आणि अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, भिवंडी प्रांताधिकारी अमित सानप, शहापूरचे तहसिलदार परमेश्वर कासुळे यांच्या पुढाकारातून शहापूरच्या आदिवासी आणि ग्रामीण भागात आयोजित करण्यात आलेली ही 'घोंगडी बैठक' आज संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ...

शिव राज्याभिषेक दिवस (Shiv Rajyabhishek Divas) छत्रपति शिवाजी महाराज के राज्याभिषेक की याद में मनाया जाने वाला महत्वपूर्ण दिन है।

शिव राज्याभिषेक दिवस (Shiv Rajyabhishek Divas) छत्रपति शिवाजी महाराज के राज्याभिषेक की याद में मनाया जाने वाला महत्वपूर्ण दिन है। ऐतिहासिक तिथि ६ जून १६७४ को रायगढ़ किले में छत्रपति शिवाजी महाराज का भव्य राज्याभिषेक हुआ था।0f0c04 हिंदू पंचांग के अनुसार यह ज्येष्ठ मास शुक्ल पक्ष त्रयोदशी (शालिवाहन शक १५९६, आनंदनाम संवत्सर) को हुआ। इस दिन शिवाजी महाराज ने छत्रपति की उपाधि धारण की और हिंदवी स्वराज्य की औपचारिक घोषणा की। यह मराठा साम्राज्य की नींव और हिंदू स्वाभिमान का प्रतीक बन गया। राज्याभिषेक के मुख्य आकर्षण स्थान: रायगढ़ किला (महाराष्ट्र)। मुख्य विधि: गागाभट्ट जी द्वारा वैदिक रीति से अभिषेक। अष्टप्रधान मंडल के सदस्यों ने गंगा आदि नदियों के जल से अभिषेक किया। उपस्थिति: महारानी सोयराबाई और युवराज संभाजी महाराज भी शामिल थे। महत्व: इस अवसर पर शिवाजी महाराज ने अष्टप्रधान मंडल (आठ मंत्रियों की परिषद) की स्थापना की, जो कुशल प्रशासन का आधार बनी। यह सोहला कई दिनों तक चला और इसमें भव्य तैयारी, पूजा-अर्चना, दान-दक्षिणा और उत्सव शामिल थे। आज का महत्व (६ जून २०२६) आज ३५२वां शिव राज्याभिषेक दिवस है।...