Skip to main content

Posts

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण सुरू असून, घरोघरी भेट देऊन गणना प्रपत्र भरून घेण्याची मुदत १७ ऑगस्ट २०२६ रोजी संपत आहे. राज्यातील एकूण ९ कोटी ७८ लाख ५४ हजार ४९ मतदारांपैकी आतापर्यंत ७ कोटी ६२ लाख ९९ हजार ३६० (७७.९७ टक्के) मतदारांचे गणना प्रपत्र भरून व स्वाक्षरीसह प्राप्त झाले आहे.

Recent posts

वंदे मातरम का गान, पहली बार सदन में राष्ट्रगान जैसा पूर्ण सम्मान, पीएम मोदी, अमित शाह और राहुल गांधी मौजूद

 लोकसभा में पहली बार पूर्ण ‘वंदे मातरम्’ का गान, सदन अनिश्चितकाल के लिए स्थगित नई दिल्ली। संसद के मानसून सत्र के अंतिम दिन गुरुवार को लोकसभा की कार्यवाही शुरू होते ही राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ का पूर्ण गान हुआ। यह सदन में पहली बार पूर्ण रूप से गाया गया। गान के पश्चात लोकसभा अध्यक्ष ओम बिरला ने सदन की कार्यवाही अनिश्चितकाल के लिए स्थगित कर दी। सदन की कार्यवाही प्रातः 11 बजे आरंभ हुई। अध्यक्ष ओम बिरला ने तुरंत ‘वंदे मातरम्’ गाने का आह्वान किया। सत्ता पक्ष तथा विपक्ष के सभी सदस्य सम्मानपूर्वक खड़े होकर पूर्ण गीत का गान करते रहे। इस अवसर पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह, रक्षा मंत्री राजनाथ सिंह सहित एनडीए के अधिकांश सदस्य उपस्थित रहे। नेता प्रतिपक्ष राहुल गांधी तथा विपक्षी दलों के सदस्य भी सदन में मौजूद थे। राष्ट्रीय गीत के गान के तुरंत पश्चात अध्यक्ष ने लोकसभा की कार्यवाही अनिश्चितकाल के लिए स्थगित करने की घोषणा कर दी। इस प्रकार मानसून सत्र का समापन हो गया। सत्र में कार्यवाही प्रभावित रही मानसून सत्र आरंभ से ही हंगामेदार रहा। विपक्ष ने नीट परीक्षा में प्रश्नपत्र ली...

15 अगस्त — वह दिव्य दिवस जब भारत की आत्मा आजादी की सांस लेती है। जब तिरंगा आसमान में लहराता है तो हर दिल में गर्व की लहर दौड़ जाती है। यह सिर्फ एक तारीख नहीं, हमारे शहीदों के खून से सींचा गया पर्व है। आज फिर से पूरा राष्ट्र ‘हर घर तिरंगा’ अभियान के साथ जुड़ने जा रहा है। घर-घर तिरंगा लहराएगा, हर बालकनी से, हर छत से, हर दिल से।

 15 अगस्त — वह दिव्य दिवस जब भारत की आत्मा आजादी की सांस लेती है। जब तिरंगा आसमान में लहराता है तो हर दिल में गर्व की लहर दौड़ जाती है। यह सिर्फ एक तारीख नहीं, हमारे शहीदों के खून से सींचा गया पर्व है। आज फिर से पूरा राष्ट्र ‘हर घर तिरंगा’ अभियान के साथ जुड़ने जा रहा है। घर-घर तिरंगा लहराएगा, हर बालकनी से, हर छत से, हर दिल से। जय हिंद! जय भारत! जय महाराष्ट्र! वंदे मातरम! मेरा देश, मेरा वतन हर घर तिरंगा, घर-घर तिरंगा लहराएगा 15 अगस्त की पावन घड़ी में राष्ट्रभक्ति का महाउत्सव समाचार संपादक: श्री दयाशंकर गुप्ता प्रिय देशवासियों, 15 अगस्त — वह दिव्य दिवस जब भारत की आत्मा आजादी की सांस लेती है। जब तिरंगा आसमान में लहराता है तो हर दिल में गर्व की लहर दौड़ जाती है। यह सिर्फ एक तारीख नहीं, हमारे शहीदों के खून से सींचा गया पर्व है। आज फिर से पूरा राष्ट्र ‘हर घर तिरंगा’ अभियान के साथ जुड़ने जा रहा है। घर-घर तिरंगा लहराएगा, हर बालकनी से, हर छत से, हर दिल से। स्वतंत्रता संग्राम के महानायकों — महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगत सिंह, चंद्रशेखर आजाद, रानी लक्ष्मीबाई और अनगिनत अमर शहीदों —...

नोंदणी सेवा अधिक आधुनिक आणि नागरिकाभिमुख; ३० आदर्श दुय्यम निबंधक कार्यालयांना मंजुरी

 नोंदणी सेवा अधिक आधुनिक आणि नागरिकाभिमुख; ३० आदर्श दुय्यम निबंधक कार्यालयांना मंजुरी नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि आधुनिक नोंदणी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांचे आधुनिकीकरण व अद्ययावतीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाच्या महसूल विभागाने घेतला आहे. या अंतर्गत मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे ३० नवीन आदर्श दुय्यम निबंधक कार्यालये (Model SRO Offices) सुरू करण्यात येणार आहेत. या कार्यालयांसाठी सह दुय्यम निबंधक वर्ग-२ची ३० आणि वरिष्ठ लिपिकाची ३०, अशी एकूण ६० नवीन पदे निर्माण करण्यात येणार आहेत. आधुनिक पायाभूत सुविधा, गतिमान कार्यपद्धती आणि नागरिकाभिमुख सेवा यांचा समन्वय साधत नोंदणी व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण निर्णय ठरणार आहे. #IGRMaharashtra #RegistrationAndStamps #MaharashtraGovernment  #RevenueDepartment #RegistrationServices #PropertyRegistration #Maharashtra 🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 🙏                मेरा देश मेरा वतन समाचार    ...

महाराष्ट्रातील प्रत्येक पालक, नागरिक आणि ग्रामस्थांनी हे जाणून घ्या! 🏫 शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षित अन्नासाठी मोठे निर्देश जारी जिल्हा परिषद नाशिकच्या प्राथमिक शिक्षण विभागाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांमध्ये स्वच्छ, सुरक्षित, पौष्टिक व संतुलित आहार मिळावा यासाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

 📢 महाराष्ट्रातील प्रत्येक पालक, नागरिक आणि ग्रामस्थांनी हे जाणून घ्या! 🏫 शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षित अन्नासाठी मोठे निर्देश जारी जिल्हा परिषद नाशिकच्या प्राथमिक शिक्षण विभागाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांमध्ये स्वच्छ, सुरक्षित, पौष्टिक व संतुलित आहार मिळावा यासाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. 🔴 नियमांचा थोडक्यात सारांश : 1️⃣ शाळेपासून ५० मीटर परिसरात HFSS म्हणजे जास्त चरबी, मीठ किंवा साखर असलेले पदार्थ विक्री/जाहिरात करण्यास प्रतिबंध. 2️⃣ शाळेच्या आवारात किंवा प्रवेशद्वाराजवळ जंक फूडची विक्री, जाहिरात किंवा मोफत वाटप करता येणार नाही. 3️⃣ शाळेतील कॅन्टीन/मध्यान्ह भोजन देणाऱ्या संस्थेकडे वैध FSSAI परवाना किंवा नोंदणी असणे आवश्यक. 4️⃣ विद्यार्थ्यांना दिले जाणारे पिण्याचे पाणी सुरक्षित व पिण्यायोग्य असणे आवश्यक. 5️⃣ अन्न तयार करणाऱ्या व्यक्तींची वैयक्तिक स्वच्छता, अन्नसाठवणूक, तापमान नियंत्रण व कचरा व्यवस्थापन याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक. 6️⃣ शाळांमध्ये सुरक्षित अन्न क्षेत्र निर्माण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 7️⃣ शाळा परिसरात HFSS पदार्...

भिवंडी शहर 137 पूर्व के मतदारों BLO के साथ बैठक: मतदाता सूची के विशेष गहन पुनरीक्षण के लिए नागरिकों को महत्वपूर्ण जानकारी

 भिवंडी शहर 137 पूर्व के मतदारों BLO के  साथ बैठक: मतदाता सूची के विशेष गहन पुनरीक्षण के लिए नागरिकों (SIR) को महत्वपूर्ण जानकारी  भिवंडी रावजी नगर वार्ड नंबर 9 क्षेत्र के निवासी नागरिकों और जिम्मेदार व्यक्तियों को मतदाता सूची के विशेष गहन पुनरीक्षण (SIR) कार्य के अंतर्गत आवश्यक जानकारी देने तथा Enumeration Form से संबंधित समस्याओं पर चर्चा करने के लिए परिसर के BLO के साथ बैठक आयोजित की गई। बैठक में निम्नलिखित महत्वपूर्ण मुद्दों पर चर्चा हुई: जिन मतदाताओं का डिजिटलाइजेशन नहीं हुआ है या जिनकी जानकारी डिजिटल रिकॉर्ड में उपलब्ध नहीं है, उनकी जानकारी एकत्र करना। वर्तमान पते से स्थानांतरित (Shifted) हुए मतदाताओं की पहचान करना। परिसर में उपस्थित न होने वाले या लंबे समय से अनुपस्थित (Absent) मतदाताओं की खोज करना। बस्ती के नागरिकों से अनुरोध किया गया कि वे अपने परिसर के ऐसे मतदाताओं के बारे में सटीक और आवश्यक जानकारी BLO को उपलब्ध कराने में सहयोग करें। उपस्थित सभी मान्यवर नागरिकों से आह्वान किया गया कि वे SIR के काम को सुचारू और पारदर्शी तरीके से पूरा करने के लिए BLO को पूर्ण सहय...

राष्ट्रीय महामार्गालगतचे अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे व महामार्ग सुरक्षा याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची राज्यात काटेकोर अंमलबजावणी...

 🚨 राष्ट्रीय महामार्गालगतचे अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे व महामार्ग सुरक्षा याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची राज्यात काटेकोर अंमलबजावणी... महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक — दि. 10 ऑगस्ट 2026 मा. सर्वोच्च न्यायालय, दिल्ली येथे दाखल Suo-Moto Writ Petition (Civil) No. 9/2025 – Phalodi Accident vs. National Highways Authority of India तसेच W.P. (C) No. 1100/2025 या प्रकरणामध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. 13 एप्रिल 2026 रोजी राष्ट्रीय महामार्गांची सुरक्षितता, महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे आणि महामार्ग सुरक्षा क्षेत्रातील परवानग्यांबाबत महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. या निर्देशांची राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-2026/प्र.क्र.271/नवि-20, दि. 10 ऑगस्ट 2026 रोजी निर्देश जारी केले आहेत. 🔴 1. राष्ट्रीय महामार्गाच्या ROW मध्ये नवीन ढाबे, हॉटेल, दुकाने किंवा व्यावसायिक बांधकामांना मनाई राष्ट्रीय महामार्गाच्या Right of Way (...