Skip to main content

Posts

Recent posts

ठाणे जिले का गौरव: नायब तहसीलदार मदन शेलार को राज्यस्तरीय सम्मान

 ठाणे जिले का गौरव: नायब तहसीलदार मदन शेलार को राज्यस्तरीय सम्मान ठाणे: ठाणे जिले 137 विधानसभा पूर्व भिवंडी के गौरवशाली इतिहास से जुड़ा एक ईमानदार व्यक्तित्व आज महाराष्ट्र प्रशासन में आदर्श बनकर उभरा है। 137 भिवंडी पूर्व के नायब तहसीलदार मदन गजानन शेलार रावसाहेब को राज्यस्तरीय सम्मान मिला है। ठाणे जिले का इतिहास तेजस्वी और गौरवशाली रहा है। ईसा की आठवीं से तेरहवीं शताब्दी तक शिलाहार राजवंश ने ठाणे और उत्तर कोंकण पर शासन किया। मूल रूप से राष्ट्रकूट साम्राज्य के सरदार रहे शिलाहारों ने बाद में स्वतंत्र सत्ता स्थापित की। ठाणे उनका मुख्य केंद्र था। उन्होंने व्यापार को बढ़ावा दिया, धर्म को आश्रय दिया और मंदिरों का निर्माण कराया। ठाणे का अंबरनाथ शिव मंदिर शिलाहार काल का एक अमूल्य उदाहरण है। इतिहासकारों के अनुसार ‘शिलाहार’ शब्द का ही अपभ्रंश आगे चलकर ‘शेलार’ हो गया। शिलाहारों द्वारा शासित इसी भूमि पर आज शेलार रावसाहेब ने अपनी ईमानदार सेवा से ठाणे का मान बढ़ाया है। यह अतीत के राजवंश और वर्तमान के अधिकारी का अद्भुत संगम है। मदन गजानन शेलार रावसाहेब महसूल विभाग में तलाठी के रूप में काम करते हु...

*मतदार ओळखपत्राच्या पडताळणीबाबत बनावट मेसेजपासून सावध राहा;* *जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांचे नागरिकांना आवाहन*

 *मतदार ओळखपत्राच्या पडताळणीबाबत बनावट मेसेजपासून सावध राहा;* *जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांचे नागरिकांना आवाहन* ठाणे, दि.17 अगस्त 2026: जिल्ह्यातील नागरिकांना आणि मतदारांना व्हॉट्सअॅप तसेच इतर मेसेजिंग माध्यमांवर निवडणूक आयोगाच्या नावाने बनावट (फेक) मेसेज पाठवले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदेशांमध्ये मतदारांचे नाव आणि वडिलांचे नाव जुळत नसल्याचा बनावट दावा करून एका खाजगी क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले जात आहे. अशा दिशाभूल करणाऱ्या आणि फसव्या संदेशांवर नागरिकांनी अजिबात विश्वास ठेवू नये, तसेच त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे, असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.     प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, मतदार यादी पडताळणी किंवा विशेष सारांश पुनरीक्षण (SIR) अंतर्गत होणारे सर्व कामकाज केवळ आणि केवळ अधिकृत शासकीय यंत्रणेमार्फतच केले जाते. निवडणूक आयोग किंवा जिल्हा प्रशासन कोणत्याही खाजगी कंपनी, अनोळखी व्यक्ती किंवा अनाधिकृत व्हॉट्सअॅप क्रमांकावरून मतदारांशी अशा प्रकारे वैयक्तिक सं...

ठाण्यातील १०० वर्षे जुन्या ऐतिहासिक 'ऑफिसर्स क्लब'चे भव्य नूतनीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिमाखदार उद्घाटन

 *ठाण्यातील १०० वर्षे जुन्या ऐतिहासिक 'ऑफिसर्स क्लब'चे भव्य नूतनीकरण;*  *उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिमाखदार उद्घाटन* ठाणे,दि.16 अगस्त 2026 : प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या क्रीडा, आरोग्य आणि परस्पर संवादाला नवी दिशा देणाऱ्या ठाण्यातील १०० वर्षे जुन्या ऐतिहासिक 'ऑफिसर्स क्लब'चे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले असून, या नूतनीकृत क्लबचे शानदार उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते काल 80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या विशेष प्रसंगी संपन्न झाले.           शतकाचा गौरवशाली वारसा लाभलेल्या या वास्तूला आधुनिक रूप मिळाल्यामुळे अधिकारी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासकीय कामकाजाच्या व्यस्त दिनक्रमातून अधिकाऱ्यांना विरंगुळा मिळावा, त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे आणि आपापसातील सौहार्द वाढीस लागावे, या उद्देशाने या वास्तूचा कायापालट करण्यात आला आहे.       आता या क्लबमध्ये अत्याधुनिक बॅडमिंटन कोर्ट, टेबल टेनिस, बिलियर्ड्स टेबल, सुसज्ज व्यायामशाळा (जिम) आणि उत्कृष्ट कॅफेटेरिया अशा सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात...

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या 16 विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणीक दौरा

*भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या 16 विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणीक दौरा….*  दिनांक:-17/08/2026. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना दिनांक 17.08.2026 रोजी महानगरपालिकेच्या विविध माध्यमांच्या माध्यमिक शाळेतील एकूण 16 विद्यार्थ्यांना शैक्षणीक सहलीसाठी दिल्ली येथे जाणाऱ्या बसला मा. महापौर श्री. नारायण रतन चौधरी, मा. आयुक्त श्री. अनमोल सागर (भा.प्र.से.), मा. आमदार भिवंडी (पुर्व) श्री. रईस शेख, मा. उपमहापौर श्री. तारीक अब्दुल बारी मोमीन, मा. सभापती स्थायी समिती ॲङ इशा मिस्बाह इमरान खान यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मा. उपायुक्त (शिक्षण) श्री. बाळकृष्ण क्षिरसागर, मा. सहायक आयुक्त (शिक्षण) श्री. नितीन पाटील, मा. सभापती प्रभाग समिती क्र. 1 श्री. हसनैन फारुकी, मा. नगरसेवक व महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.   भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना दिनांक 17.08.2026 रोजी महानगरपालिकेच्या विविध माध्यमांच्या माध्यमिक शाळेतील एकूण 16 विद्यार्थ्यांना शैक्षणीक सहलीसाठी दिल्ली येथे जाणाऱ्या बसला मा. महापौर श्री. नारायण र...

महसूल विभागाचा मोठा निर्णय! मंडळ अधिकारी ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्व जमिनींचे महसुली दावे निकाली काढणार

 महसूल विभागाचा मोठा निर्णय! मंडळ अधिकारी ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्व जमिनींचे महसुली दावे निकाली काढणार मुंबई / महाराष्ट्र | १७ ऑगस्ट २०२६ क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून महसूल विभागाने एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. राज्यातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या महसुली दाव्यांना जलदगतीने आणि कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येणार आहे. हे अभियान १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या सात महिन्यांच्या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रभर राबवले जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून हा मेगा प्लॅन तयार करण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन निर्णयही महसूल विभागाने जारी केला आहे. काय होणार या अभियानांतर्गत? मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), अपर जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेले सर्व प्रकारचे महसुली दावे आणि अपील या अभियाना...

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण सुरू असून, घरोघरी भेट देऊन गणना प्रपत्र भरून घेण्याची मुदत १७ ऑगस्ट २०२६ रोजी संपत आहे. राज्यातील एकूण ९ कोटी ७८ लाख ५४ हजार ४९ मतदारांपैकी आतापर्यंत ७ कोटी ६२ लाख ९९ हजार ३६० (७७.९७ टक्के) मतदारांचे गणना प्रपत्र भरून व स्वाक्षरीसह प्राप्त झाले आहे.

 भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण सुरू असून, घरोघरी भेट देऊन गणना प्रपत्र भरून घेण्याची मुदत १७ ऑगस्ट २०२६ रोजी संपत आहे. राज्यातील एकूण ९ कोटी ७८ लाख ५४ हजार ४९ मतदारांपैकी आतापर्यंत ७ कोटी ६२ लाख ९९ हजार ३६० (७७.९७ टक्के) मतदारांचे गणना प्रपत्र भरून व स्वाक्षरीसह प्राप्त झाले आहे. या याद्यांमध्ये नाव असलेल्या मतदारांच्या वास्तव्याबाबत मतदार किंवा बीएलए यांनी संबंधित बीएलओ यांना माहिती दिल्यास प्रत्यक्ष पडताळणी करून त्यांचे गणना प्रपत्र १७ ऑगस्टपर्यंत भरून घेता येणार आहे. याबाबत सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना १२ ऑगस्ट रोजी झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत सविस्तर माहिती देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. #मतदार #पुनरिक्षण #SIR  🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 🙏                मेरा देश मेरा वतन समाचार                      🙏 पत्र के🙏         ...