Skip to main content

Posts

आपत्कालीन परिस्थीती व रस्त्याच्या दुरावस्थेच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी घेतला आढावा

Recent posts

आरोग्य सेवक (पुरुष) पदावरून ११ कर्मचाऱ्यांना आरोग्य सहाय्यक (पुरुष) पदावर पदोन्नती; मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते आदेश वितरण

जिल्हा परिषद, ठाणे *आरोग्य सेवक (पुरुष) पदावरून ११ कर्मचाऱ्यांना आरोग्य सहाय्यक (पुरुष) पदावर पदोन्नती; मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते आदेश वितरण* ठाणे, दिनांक : ४ ऑगस्ट, २०२६ (जिल्हा परिषद, ठाणे): जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत आरोग्य विभागातील आरोग्य सेवक (पुरुष) या पदावरील ११ कर्मचाऱ्यांना आरोग्य सहाय्यक (पुरुष) पदावर पदोन्नती देऊन समुपदेशनानंतर पदस्थापना आदेशांचे वितरण आज, दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा परिषद सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटील तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, "अधिक जबाबदारीने सेवा करण्याची संधी आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण, तत्पर आणि संवेदनशील आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येकाने आपल्या नव्या पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी. शासना...

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी जिल्हा - ठाणे. दिनांक:-03/08/2026. क्रांतिसिंह नाना पाटील यांना भिवंडी महानगरपालिकेतर्फे अभिवादन

 भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी जिल्हा - ठाणे. दिनांक:-03/08/2026. क्रांतिसिंह नाना पाटील यांना भिवंडी महानगरपालिकेतर्फे अभिवादन.     महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाचे दि. 29-12-2025 च्या परिपत्रकान्वये आज दि. 03-08-2026 रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंती निमित्त महानगरपालिका मुख्यालयातील तळमजल्यावर मा. सहाय्यक आयुक्त श्री. सुधीर गुरव यांच्या शुभहस्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.   याप्रसंगी समाज कल्याण विभाग प्रमुख श्री. मिलिंद पळसुले, मा. महापौर यांचे विशेष कार्य अधिकारी श्री. अजित महाडीक, अग्निशमन अधिकारी श्री. नितीन चव्हाण, मार्केट विभाग प्रमुख श्री. स्नेहल पुण्यार्थी, बारनिशी विभाग प्रमुख श्रीम. सुरेख पावडे व इतर अधिकारी / कर्मचारी, उपस्थित होते. माहिती व जनसंपर्क अधिकारी भिवंडी नि. शहर महानगरपालिका            🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 🙏                मेरा देश मेरा वतन समाचार        ...

शेलार येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक थेरपी सेंटर सुरू समग्र शिक्षा स्मावेशीत शिक्षण उपक्रमांतर्गत अंतर्गत बहुउद्देशीय संसाधन कक्षामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना

*शेलार येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक थेरपी सेंटर सुरू* *समग्र शिक्षा स्मावेशीत शिक्षण उपक्रमांतर्गत अंतर्गत बहुउद्देशीय संसाधन कक्षामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना* ठाणे, दिनांक : ३ ऑगस्ट, २०२६ (जिल्हा परिषद, ठाणे): जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत समग्र शिक्षा अभियानाच्या समावेशित शिक्षण विभागामार्फत पंचायत समिती भिवंडी मार्फत शेलार येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक बहुउद्देशीय संसाधन कक्ष (थेरपी सेंटर) नव्याने सुरू करण्यात आला. या केंद्राचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या थेरपी सेंटरमुळे परिसरातील दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार विविध प्रकारच्या थेरपी, शैक्षणिक मार्गदर्शन आणि पुनर्वसन सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असून त्यांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी वैशाली डोंगरे या होत्या. प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा परिषद ठाणेचे समावेशित शिक्षण (IE) जिल्हा समन्वयक अनिल कुऱ्हाडे, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका देवयानी पाटील, शारदा विद्यालय, शेलारच्या मुख्याध्यापिका ज्योती पाटी...

आज 3 अगस्त 2026 (सोमवार) उत्तर भारत (पूणिमांत कैलेंडर) के अनुसार प्रथम श्रावण सोमवार व्रत है।

 आज 3 अगस्त 2026 (सोमवार) उत्तर भारत (पूणिमांत कैलेंडर) के अनुसार प्रथम श्रावण सोमवार व्रत है।  श्रावण (सावन) मास भगवान शिव को समर्पित है। इस महीने के सभी सोमवार अत्यंत शुभ माने जाते हैं और श्रावण सोमवार व्रत के रूप में रखे जाते हैं। 2026 में श्रावण सोमवार (उत्तर भारत) प्रथम: 3 अगस्त 2026 द्वितीय: 10 अगस्त 2026 तृतीय: 17 अगस्त 2026 चतुर्थ: 24 अगस्त 2026 (श्रावण मास 30 जुलाई से 28 अगस्त 2026 तक)6d096c Economic Times नोट: दक्षिण भारत (अमांत कैलेंडर) में श्रावण बाद में शुरू होता है, इसलिए वहाँ प्रथम सोमवार 17 अगस्त को पड़ता है। व्रत का महत्व श्रावण सोमवार व्रत भगवान शिव और माता पार्वती की कृपा प्राप्त करने के लिए रखा जाता है। मान्यता है कि इससे मनोकामनाएँ पूर्ण होती हैं, स्वास्थ्य अच्छा रहता है और घर में सुख-शांति आती है। कई लोग 16 सोमवार (सोलह सोमवार) का व्रत भी रखते हैं। व्रत विधि (संक्षेप में) सुबह: स्नान करके स्वच्छ वस्त्र धारण करें। संकल्प: व्रत रखने का संकल्प लें। शिव पूजा: शिवलिंग या शिव-पार्वती की मूर्ति पर जल, दूध, बेलपत्र, धतूरा, भांग, चंदन, फल-फूल अर्पित करें। “ॐ नमः श...

किसानों के लिए लगातार काम कर ही सरकार, सीएम डॉ. मोहन बोले- नई तकनीकों का लाभ उठाएं अन्नदाता

 *किसानों के लिए लगातार काम कर ही सरकार, सीएम डॉ. मोहन बोले- नई तकनीकों का लाभ उठाएं अन्नदाता* - *हरदा जिले में आयोजित हुआ बलराम कृषि महोत्सव* - *जबलपुर से वर्चुअली शामिल हुए सीएम. डॉ. यादव* भोपाल/हरदा। ' बलराम कृषि महोत्सव केवल एक आयोजन न होकर किसानों को नई तकनीक, वैज्ञानिक खेती और समृद्ध भविष्य से जोड़ने का व्यापक अभियान है। यह किसानों का अपना कार्यक्रम है, किसान इसका अधिक से अधिक लाभ उठाकर अपनी खेती को नई ऊंचाइयों तक ले जाएं। मध्यप्रदेश सरकार किसानों की आय बढ़ाने, खेती-किसानी को लाभदायी बनाने और कृषि को आधुनिक स्वरूप देने के लिए लगातार काम कर रही है।' यह बात मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव ने कही। वे 1 अगस्त को हरदा जिले की कृषि उपज मण्डी प्रांगण में आयोजित बलराम कृषि महोत्सव कार्यक्रम को जबलपुर से वर्चुअली संबोधित कर रहे थे। कार्यक्रम में विभिन्न विभागों द्वारा शासन द्वारा संचालित जनकल्याणकारी योजनाओं के प्रचार-प्रसार के लिए प्रदर्शनी लगाई गई। अतिथियों ने प्रदर्शनी का अवलोकन कर अधिकारियों से विभागीय योजनाओं की जानकारी ली। इसके अलावा यहां कलाकारों ने मनमोहक सांस्कृतिक प्रस्तुतियां द...

ठाणे जिल्ह्यातील आदर्श तहसीलदार पुरस्काराने गौरविण्यात आले मा. अभिजीत खोले साहेब!

 ठाणे जिल्ह्यातील आदर्श तहसीलदार पुरस्काराने गौरविण्यात आले मा. अभिजीत खोले साहेब! ठाणे, १ ऑगस्ट २०२६ – ठाणे जिल्ह्यातील प्रशासकीय क्षेत्रात एक गौरवपूर्ण क्षण साकारला. मा. अभिजीत खोले साहेब यांना ठाणे जिल्ह्यातील आदर्श तहसीलदार पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा क्षण केवळ एक औपचारिक सन्मान नव्हता, तर जनतेच्या अढळ विश्वासाचा आणि त्यांच्या अथक परिश्रमांचा भावनिक विजय ठरला. मा. खोले साहेब यांनी आपल्या कार्यकाळात जनहिताच्या कामांना नेहमीच प्राधान्य दिले. नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात त्यांनी दाखवलेली तत्परता, पारदर्शकता आणि समर्पणभाव यामुळे ते जनमानसात आदर्श अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यामुळे अनेक नागरिकांना न्याय मिळाला आणि प्रशासनाबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला. पुरस्कार स्वीकारताना मा. अभिजीत खोले साहेब म्हणाले, “हा सन्मान केवळ माझा नसून संपूर्ण कार्यसंघाचा आणि जनतेचा आहे. जनतेच्या विश्वासानेच मी आज इथे उभा आहे.” ठाणे जिल्ह्यातील नागरिक, सहकारी अधिकारी आणि स्थानिक नेते यांनी या गौरवाचे मनःपूर्वक अभिनंदन केले. अनेकजण म्हणाले की, अशा अधिकाऱ्यांमुळेच प्रशासनात सकारात...