Skip to main content

Posts

हिंदी पत्रकारिता दिवस हर साल 30 मई को मनाया जाता है।

Recent posts

भिवंडी तालुक्यातील महसूल विभागातील ज्येष्ठ व आदर्श सहकारी श्री. भगवान सावळाराम पाटील यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला

  भिवंडी तालुक्यातील महसूल विभागातील ज्येष्ठ व आदर्श सहकारी श्री. भगवान सावळाराम पाटील यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. भिवंडी.... शेतकरी कुटुंबातून आलेले पाटील तात्या यांनी रोजगार हमी योजनेत लिपिक म्हणून १९९३ मध्ये शासकीय सेवेला प्रारंभ केला. पुढे महसूल विभागात तलाठी म्हणून कार्यरत राहून त्यांनी फेरफार, वसुली, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, निवडणुका अशा अनेक जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या. शुगरचा आजार असूनही त्यांनी जबाबदारीने काम केले. त्यांचा हसरा, आपुलकीने विचारपूस करणारा स्वभाव आणि सहकार्याची वृत्ती यामुळे ते सहकाऱ्यांमध्ये वटवृक्षासारखे आधारवड ठरले. या निरोप सोहळ्यात त्यांच्या सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि संघर्षातून उभ्या राहिलेल्या प्रेरणादायी प्रवासाचा गौरव करण्यात आला. सहकाऱ्यांनी त्यांच्या पुढील आयुष्याला सुख, समाधान व आरोग्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. आदेश म्हात्रे (नायब तहसीलदार) यांनी भूषविले. तसेच राज्य तलाठी संघाचे सरचिटणीस संतोष अगिवले, सुधाकर कामडी, शैलेश भोजणे, रविंद्र काळे, गणेश पाटील, भिवंडी तालुका तल...

भिवंडी तलाठी संघ शाखा में श्री भगवान सावळाराम पाटील का भावुक विदाई समारोह

 भिवंडी तलाठी संघ शाखा में श्री भगवान सावळाराम पाटील का भावुक विदाई समारोह भिवंडी (महाराष्ट्र): महाराष्ट्र राज्य तलाठी संघ शाखा भिवंडी, तालुका भिवंडी द्वारा शुक्रवार, 29 मई 2026 को एक भावपूर्ण विदाई समारोह का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में लंबे समय तक सेवा देने वाले वरिष्ठ तलाठी श्री भगवान सावळाराम पाटील (पाटील तात्या) को सेवानिवृत्ति पर सम्मानित किया गया। संघ के अध्यक्ष श्री नरसुबाबा प्रभाकर तुगावे और सरचिटणीस श्री निलेश हरी कांबरे की उपस्थिति में यह कार्यक्रम संपन्न हुआ। सभी अधिकारी और कर्मचारी इस अवसर पर उपस्थित रहे। संघर्ष की मिसाल बने पाटील तात्या श्री भगवान सावळाराम पाटील का जन्म 1 जून 1968 को भिवंडी तालुक्यातील मैदे गांव में एक साधारण किसान परिवार में हुआ था। लहानपन से ही कठिन परिश्रम उनका साथी रहा। शिक्षा बीच में छोड़कर उन्होंने खेती-बाड़ी शुरू की और भाजीपाला उगाकर भिवंडी के आठवड़ी बाजार तथा अंबाडी-बासिद क्षेत्रों में बेचकर परिवार का पालन-पोषण किया। 31 मई 1993 को उन्होंने रोजगार हमी योजना में लिपिक के रूप में सरकारी सेवा की शुरुआत की। योजना बंद होने के बाद 15 नवंबर 2003 क...